Advertisement

अहमदनगर राळेगाव सिद्धी येथे राष्ट्रीय पर्यावरण मित्र संघटना भारत संस्थेच्या वतीने मा,श्री, अण्णाभाऊ हजारे यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देण्यात आला

अहमदनगर राळेगाव सिद्धी येथे राष्ट्रीय पर्यावरण मित्र संघटना भारत संस्थेच्या वतीने मा,श्री, अण्णाभाऊ हजारे यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देण्यात आला
 शेगाव तालुका प्रतिनिधी 
दिनांक , 3 डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय पर्यावरण मित्र संघटना भारत संस्थेच्या वतीने अहमदनगर राळेगण सिद्धी येथे राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक माननीय देवा तांबे सर तसेच समाजसेवक अण्णाभाऊ हजारे यांच्या उपस्थितीमध्ये शेगाव येथील सौ मंगलाताई शिवाजी सोळंके यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच मंगलाताई सोळंके ह्या शेगाव बुलढाणा जिल्हा येथील केंद्रीय मानव अधिकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष असून नारीशक्ती संघटनेच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांची समाज कार्याची आवड पाहून आणि पर्यावरणाविषयी त्यांची तळमळ पाहून राळेगणसिद्धी अण्णा हजारे यांच्या गावी त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सर्व मित्रमंडळी आप्तेष्टांकडून भरगुच्छ अशा शुभेच्छा

Post a Comment

0 Comments