जळगाव जा आगरा मद्ये पाच नवीन बसेस दाखल,!
किसान एकता महासंघ नवी दिल्ली, चे वतीने महाराष्ट्र राज्य परीवाहन मंडळ चे आगार प्रमुख जळगाव जा व जिल्हा अधिकारी बुलडाणा यांना दिनाक 1/2/2025 रोजी निवेदन सादर केले निवेदनात जळगाव जामोद तालुका आदिवासी बहुल अतिशय दुर्गम व सातपुड्याच्या कुशीत वसलेल भाग असून जळगाव जा आगार हे अत्यंत प्रगती शिल आगार असून यामद्ये राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नागरिक ना प्रवास करिता 35 बसेस ची मागणी होती त्यामध्ये विद्यार्थ्या करिता मानव विकास योजने अंतर्गत 15 बसेस सर्व सामान्य नागरिकांसाठी 15 बसेस व लांब पल्ल्याच्या किमान 5 बसेस मिळण्या करिता मागणी केली असून त्यामध्ये किसान एकता महासंघ चे वतीने आगार प्रमुख यांचेशी किसान एकता महासंघ चे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी देवेंद्र प्रताप सोमवंशी, ऍड,सचिन राजपूत,विदर्भ अध्यक्ष शमीम देशमुख,विभागीय अध्यक्ष सौ सरला ताई राजेंद्र ससाणे,विभागीय अध्यक्ष राजेंद्र ससाणे,जिल्हा सचिव संतोष तिरेराव महादेव हर्माकर,अनिल देवकर,मुळे
काका,व इतर पदाधिकारी यांनी चर्चा करून आगारातील समस्या जाणून घेतल्या त्यावेळी आगाराचे वतीने नागरिकांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याचा मानस आहे परंतु बसेस ची मागणी करून बसेस अद्याप मिळाल्या नसल्याचे मागणी ची पाठपुरावा केला असल्याने मागणी रेटून धरली,त्यामुळे शासनाने जळगाव जा आगाराला पाच बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या किसान एकता महासंघाचे मागणीला यश मिळले आहे,आगारामध्ये नहु हजार विद्यार्थी विद्यार्थिनी पासेस असून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 8 बसेस उपलब्ध आहेत सामान्य नागरिकांसाठी 7 बसेस असून 4 बसेस सक्रब होणार आहे,त्यामुळें नागरिकांना उत्कृष्ट सेवा मिळणार नसल्याची खंत व्यक्त केली आज पहिल्या टप्प्यात पाच बसेस मिळाल्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा दहा बसेच येणार असल्याचे आगार प्रमुख यांनी सांगितले,बसेस चे उद्घाटन पूजन स्थानिक आमदार डॉ संजय कुटे यांचे हस्ते करण्यात आे
0 Comments