Advertisement

मविआ आघाडी जावून सहा महिने झाली तर अन्न पुरवठा विभाग झोपेतच - डॉ अशोक ओओळंब

*मविआ आघाडी जावून सहा महिने झाली तर अन्न पुरवठा विभाग झोपेतच - डॉ अशोक ओळंबे*
अकोला - २०१९ च्या निवडणुकी नंतर भाजपासेना युतीचे सर्व नियम धाब्यावर बसवून महा विकास आघाडी सत्तेत आली त्यानंतर आपसात बंडाळी होवून मविआ सत्तेतून बाहेर गेली सेना_भाजपा ची सत्ता आली परंतु स्थानिक अन्न पुरवठा विभागा झोपेत असल्यागत आजही मविआ चे काळातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच इतर नेत्यांचे फोटो शासनाचा अखत्यारीत प्रत्येक रास्त भाव दुकांनाचे आतील भागात लावलेल्या फलकावर झळकत आहेत तसेच आनंदाचा शिधा गुडी पाडवा व १४ एप्रिल साठी प्रत्येक दुकानात पोहचला असला तरी त्याचे वितरण कुठेच होतांना दिसत नाही तसेच नियमित राशन दुकानात उपलब्ध असून पॉश मशीन कार्य करीत नसल्यामुळे नागरिकांना उपलब्ध होताना दिसत नाही.करीता वरील बाबी तात्काळ दुरुस्त करून राशन धारकांना त्वरित आनंदाचा शिधा वितरीत करावा व मावीआ च्या नेत्यांचे फोटो असलेले फलक तात्काळ राशन दुकातून हटवून मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस व इतर नेत्यांचे फोटो असलेले फलक येत्या ८ दिवसात लावावेत अन्यथा झोपित असलेल्या अन्न पुरवठा विभागाची झोप उडविण्यात येवुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतः लावण्यात येतील याची दखल प्रशासनाने घ्यावी असा इशारा या पत्रकाद्वारे भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे, प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र यांनी दिला आहे.*दिला आह

Post a Comment

0 Comments