Advertisement

आपत्ती व्यवस्थापन निकशात बदल करुन अतिक्रमण धाराकांना सुद्धा भरीव मदत द्या - प्रसेनजीत पाटिल* प्रतिनिधी नागेश भटकर

*आपत्ती व्यवस्थापन निकशात बदल करुन अतिक्रमण धाराकांना सुद्धा भरीव मदत द्या - प्रसेनजीत पाटिल* प्रतिनिधी नागेश भटकर
दिनांक २२ जुलै २०२३ रोजी ढगफुटी सदृष्य पावसामुळे जलगांव जामोद, संग्रामपुर तालुक्यासह विदर्भात प्रचंड पुरस्थिती निर्माण झाली. नदीकाठी असलेल्या प्रत्येक गावात पाणी शिरून घरांचे नुक़सान झाले आहे. यामध्ये घरांची पड़झड़ मोठ्या प्रमाणात झाली तसेच गुरेढोरे, शेतीचे सुद्धा खुप मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये एनडीआरएफ च्या निकषानुसार घरांसाठी ८ अ असलेल्या आपत्तीग्रस्तांना मदत मिळेल परंतु नदीकाठी बहुतांशी अतिक्रमण धारक गरीब वर्ग राहतो त्यांना मात्र शासनाच्या निकषानुसार कोनतीच भरीव मदत मिळु शकनार नाही त्यामुळे या शासकीय निकषात बदल करुन अतिक्रमण धारक आपतग्रस्तांना सुद्धा भरीव मदतची तरदुत करण्यात यावी अशी मागणी गेल्या दोन दिवसापासून आपत्तीग्रस्त भागाचा दौर्या प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रदेष सरचिटनीस प्रसेनजीत पाटिल यांनी केली. तसेच नुक़सानग्रस्त शेतकर्यांना सुद्धा तात्काळ मदत मिळावी ही मागणी सुद्धा प्रसेनजीत पाटिल यांनी शासनाकड़े केली आहे.* केली आहे.

Post a Comment

0 Comments