आजादी झुठी हैं ,देश कि जनता भुखी हैं. असे ठणकावून सांगणारे ,मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा विचार मनामनात रुजवणारे खरे लोकशाहीर अन्नाभाऊ साठे. आज आपलं गावं करतवाडी रेल्वे येथे लोकशाहीर अन्ना भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त *लहुजी वस्ताद प्रतिष्ठान करतवाडी (रेल्वे)* आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती अध्यक्षस्थान श्री वसंतराव गायकवाड , श्री प्रभाकर बोरकर ग्रा पं सदस्य अमोल रामेश्वर राणे,अक्षयकुमार वारे ,सुत्रसंचालण प्रभाकरजी बांगर, आभार प्रदर्शन श्री हरीचंद्र पाखरे यांनी केले, तसेच भालेराव,पाखरे ,वानखडे,इंगळे सर्व मातंगसमाज बांधव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लहुजी प्रतिष्ठान चे नितेश पाखरे. रोशन पाखरे,अक्षय भालेराव अजय भालेराव,निखिल भालेराव,अजय इंगळे,अक्षय इंगळे,सूरज वानखडे,आकाश भालेराव ,सचिन भालेराव ,अजय उमाळे,श्याम भालेराव ,अभिषेक भालेराव शुभम पाटोले ,वाल्मिक भालेराव,अडागळे पवन भालेराव, गोलु भालेराव ,रोहित पाखरे कार्तिक भालेराव,योगेश इंगले आदेश भालेराव ओम अडागळे, तसेच भालेराव परिवारातील महीला व जेष्ठ नागरिक, कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते
0 Comments