अकोला प्रतिनिधी... बाळासाहेब नेरकर
महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा मंडळ यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख हे 31 ऑक्टोबर पर्यंत मंडळाकडून देण्यात आली होती परंतु तांत्रिक अडचणी मुळे येत आहेत, जेणेकरून कुठलेही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,आणि विद्यार्थी परीक्षा पासून वंचित राहणार नाही,तरी 12 बारावी बोर्ड परीक्षा आवेदन पत्राला
पंधरा दिवसांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ पश्चिम युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी शिक्षण अधिकारी डॉ सुजिता पाटेकर मॅडम व महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा मंडळ अमरावती यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे......
0 Comments