बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथेच नव्हे तर पुर्ण महाराष्टभर तुलशी विवाहाला आदी कालापासून सनातन धर्माला अनूसरुन हिंदुधर्मात मोठा मान असून तुलशीविवाहनंतर मुला मूलीचे लग्नासाठी स्थळ बघने व लग्नतीथी साठी मोकळीक होते तरी या तुलशीवीवाह प्रंसगी हिवरखेड नगरीमधे मोठ्या धुमधडाक्याने लग्ण लावन्यात येते तुलशीला सजवुन नवरी प्रमाने नटवून मधे अंतरपाठ धरल्याजातो पुरोहिता कडुन अक्षदा वगेरे देऊन मगंलाष्टक गायल्या जाते लग्नानंतर फटाके फोडून आनंदत्सोव साजरा केला जातो व नंतर ऊपस्थित मंठळीना फराळ देन्यात येतो
0 Comments