Advertisement

भारताला सूजलाम सूफलाम करनारे व आत्मनिर्भर भारत देश निर्मान करन्यासाठी नरेद्रजी मोदीसाठी महायूती चे कार्यकर्ते प्रतीबद्ध आहेत.

भारताला सूजलाम सूफलाम करनारे व आत्मनिर्भर भारत देश निर्मान करन्यासाठी नरेद्रजी मोदीसाठी महायूती चे कार्यकर्ते प्रतीबद्ध आहेत.
विधान परीषद गट नेते प्रवीणजी दरेकर
बाळासाहेब नेरकर कडुन
अकोला विकासाचा सूत्र घेऊन भारताला आत्म निर्भर करण्यासाठी स्वाभिमान आणि सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाराष्ट्रातील पंधरा पक्ष एकत्रित येऊन राष्ट्र प्रथम ही भावना लक्षात घेऊन पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते प्रतिबद्ध असल्याचे प्रतिपादन विधान परिषद भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर हे होते तर मंचावर राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी आमदार प्रकाश भारसाकळे तुकाराम बिडकर विजय देशमुख गोपीकिशन बाजोरिया, अश्विनदादा नवले किशोर पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, विठ्ठल सरप, कृष्णा अंधारे ,सुनील आवचार, कुलदीप वसु मनोज पाटील संदीप खरात वीजय मालोकार, श्रीरंग दादा पिंजरकर, संतोष संतोष अनासने योगेश अग्रवाल कृष्णा शर्मा माधव मानकर पवन महल्ले वैभव माहोरे संजय गोटफोडे सागर शेगोकार, एॅड देवाशिष काकड उपस्थित होते यावेळी जया भारती यांनी संचालन तर आभार प्रदर्शन विजय अग्रवाल यांनी केले सूरवातीला राजे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, भारत माता, अहिल्याबाई होळकर माॅ जिजाऊ, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
राष्ट्रीय नेते व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचे सरकार यावे या दृष्टीने आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता महाराष्ट्रातील महायुती ने मकर संक्रांतीच्या पर्वावर महाराष्ट्र भर महायुती कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा राज्याचे, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (दादा), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), शिवसंग्राम, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जन शक्ती पार्टी, रयत क्रांती संघटना, बह्गुजन रिपब्लिकन एकता पार्टी, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात), भीमसेना आदींच्या नेतृत्वात हे मिळावा होत असून या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील पहिला महायुतीचा मेळावा 14 जानेवारी रविवार रोजी झाला तर मातृशक्ती सहीत मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता यावेळी अमोल मिटकरी यांनी महायुती का करण्यात आली याचे विवेचन केले व लवकरच दोन मोठे नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार असे सांगून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर संकट टीका केली घरात बसून कोविड काळात काम करणारे टीका करतात त्यांच्यावर त्यांनी त्यांचा खूप खूप समाचार घेतला तर सर्च संजय राऊत यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली यावेळी आमदार गोपी किसन बाजोरिया अश्विन नवले तिची समोरीची भाषणे झाली यावेळी रणधीर सावरकर प्रवीण दरेकर यांना भेटवस्तू देऊन स्वागत केले मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक राष्ट्रवादी कार्यकर्ते सर्व जात-पाच धर्म सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने एकत्रित झाले फुले नाट्यगृहाच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येने मातृशक्ती युवाशक्ती उपस्थित होते ग्रामीण आणि शहरी भागातून शहरातील कांडकोपऱ्यातून पण वार असताना सुद्धा मातुशक्तीची उपस्थिती लक्षणीय होती संपूर्ण शहर महायुतीमुळे झाले होते आदिवासी मुस्लिम मागासवर्गीय महिला मोठ्या संख्येने उपस्थित होऊन महायुतीचा जयकार करत होते शिवसैनिक राणी सती मंदिर परिसरातून तर विजय देशमुख यांनी जुन्या शहरातून मोठ्या संख्येने तर भाजपाचे कार्य कोपऱ्यातून जिल्ह्यातून प्रत्येक भागातून कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते, महायुतीचे सर्व जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष ग्रामीण किशोर मांगटे पाटील, लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे, विठ्ठल सरप, अश्विन नवले, गोपीकिसान बाजोरिया, विजय देशमुख, कृष्णा अंधारे तुकाराम बिडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी विजय देशमुख यांची सुद्धा भाषणे झाली.

Post a Comment

0 Comments