*अकोली व आष्टीतील मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या शेततळ्याची कठोर चौकशी करा रवी भानुशे यांची मागणी*
परतूर तालुक्यातील अकोली व आष्टी येथे 202021व 202122 या वर्षांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या शेततळ्याची चौकशी करण्याची मागणी रवी भानुशे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे रोजगार सेवक ग्रामसेवक तांत्रिक अधिकारी यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना तुमच्या खात्यावर वनविभागाचे पैसे आलेले असल्याचे सांगून ती रक्कम त्यांच्याकडून घेण्यात आली परंतु त्यांच्या शेततळ्याची काम मशिनद्वारे करून ही पूर्ण अवस्थेत असून ती पूर्ण झालेली नसून त्या कामाची देयके देण्यात येऊ नये व ही चौकशी इन कॅमेरा करण्यात यावी- नसता आपल्या कार्यालयापुढे उपोषण करण्याचा इशारा रवी भानुशे यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे की शेततळ्याची चौकशी करण्यात संदर्भात दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने दि 16 रोजी नेमलेली समिती गावात येऊन गेली पण मला त्या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आली नसून या शेततळ्यात झालेल्या अर्धवट व निकृष्ट कामाची पुरावे माझ्याकडे असून मी ते जिल्हाधिकारी यांना पूर्व करण्यात आहे संबंधित अधिकारी त्यांनी गावातील एक या ठिकाणी बसून प्रत्येक स्थळ पाहणी न करता त्या कामाची शहानिशा केली आहे संबंधित कामाची चौकशी ही निपक्ष पद्धतीने न झाल्यास व त्या कामाची देयके न थांबल्यास मी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे उपोषणास बसणार आहे
0 Comments