इतरही शेतशिवारात वन्यप्राण्यांचा कळप फिरत असून, त्यांच्याकडून शेतातील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करतवाडी रेल्वे परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.मी, दोन एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली होती, मात्र वन्यप्राण्यांनी दोन एकरातील सोयाबीनचे पीक फस्त केले त्यामुळे माझे अदांजे एक लाख रुपयाचे नुकसान झाले ,शेतकरी :- गोकुळ शिवराम पेटे तसेच इतरही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,नुसकान केलेल्या शेताची, पिकांची पाहणी करावी व नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी ,असे करतवाडी (रेल्वे) येथील शेतकरी करीत आहेत वन विभागाने वन्यप्राण्यांचा बदोबस्त करावा. अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत....
0 Comments